राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले
पश्चिम घाटातील संवेदनशील गावांची संख्या ३८२ ने वाढली; महाराष्ट्रातील २,५१५ गावे नव्या ईएसए मसुद्यात, विकासकामांवर परिणामाची शक्यता
गुहागरच्या आनंद जाधव यांना ‘राष्ट्रीय सामाजिक विकास दूत पुरस्कार-2026’; सामाजिक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव