ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’ गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान crim डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या….दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला……..तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात. highlits डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना; विमानतळ, रेल्वे स्टेशन, इको टुरिझम, संविधान भवनांसह अनेक प्रकल्पांची माहिती रत्नागिरी, १ मे: महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री डॉ.

Highlights Today

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना; विमानतळ, रेल्वे...
Read More
महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’ मुंबईतील ऐतिहासिक रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या निर्णयावर निवासी डॉक्टर नाराज,...
Read More
केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान   गुहागर -महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी...
Read More
गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या….दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला……..तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.

"डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या....दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला........तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात....." नवीमुंबई (मंगेश जाधव)...
Read More
डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या….दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला……..तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.

डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण

डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण मुंबई : ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय...
Read More
डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून विधानपरिषदेच्या...
Read More
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित

विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न

शीर्षक: विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न : प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद टोकाला; विरार पश्चिमेतील पूनम आकांक्षा...
Read More
विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई

ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई भूसंपादनातील अनियमितता, सरकारी तिजोरीचे नुकसान आणि कर्तव्यात...
Read More
ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई

१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू खेड : वार्ताहर (योगेश पेढांबकर) तालुक्यातील धामणंद गाव येथील वावे...
Read More
१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित नवीमुंबई (मंगेश जाधव) 'दिशा महाराष्ट्राची' या...
Read More
सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून विधानपरिषदेच्या १० जागांसाठीची निवडणूक अखेर बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिक्त झालेल्या नऊ जागा आणि एका जागेवरील पोटनिवडणूक अशा एकूण दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, अंतिम टप्प्यात केवळ १० वैध उमेदवार शिल्लक राहिल्याने मतदानाची गरज उरलेली नाही. अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद या निवडणुकीत पक्षांकडून १० अधिकृत उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्याशिवाय तीन अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरले होते. मात्र, नियमानुसार उमेदवारी अर्जासोबत १० आमदारांच्या सूचक सह्या आवश्यक असतात. अपक्ष उमेदवारांना आवश्यक पाठिंबा न मिळाल्याने त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे रिंगणात केवळ १० उमेदवार उरले. पक्षनिहाय जागांचे गणित महायुती आणि महाविकास आघाडीने संख्याबळ लक्षात घेऊन उमेदवार उभे केले होते. त्यात भाजपने सर्वाधिक ६ जागांवर उमेदवार दिले आहेत. पक्ष उमेदवार भारतीय जनता

NEW YORK WEATHER
rav watsup
rav watsup
सुजित सुर्वे फोटोग्राफी लालबागचा राजा विसर्जन सोहळा -२०२४ पडवे – अनंत चतुर्थी गणेश विसर्जन -२०२४ नागपूर मध्ये मुक्यामंत्री देवेंद्र फडणवीस याचं जोरदार स्वागत तेज्स्श्रो प्रधान ने प्रेमाची गोष्ट मालिका सोडली ……..तिची सोशल मिडिया वरील पोस्ट चर्चेत ……