
जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा
‘जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा ८० केंद्रीय कायद्यांतील १००० हून अधिक गुन्हे डिक्रिमिनलाइज; पहिल्या चुकीवर सल्ला, नंतर ताकीद आणि शेवटी दंडाची तरतूद नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांना छोट्या-छोट्या चुकांसाठी पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागण्याची भीती आता कमी होणार आहे. केंद्र
























































