ब्रेकिंग न्यूज

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न highlits RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशय highlits रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी “एक बाठ, एक आशा” संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन आणि हापूस उत्पादन वाढीसाठी अॅड. महेंद्र मांडवकर यांचे जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक रायवळ आंबा संवर्धनासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान ५

Highlights Today

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी “एक बाठ, एक आशा” संकल्पनेतून...
Read More
कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज : मान्सूनची वाटचाल मंदावली; राज्यात व्यापक पावसासाठी...
Read More
एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव   तीन दशकांहून अधिक काळ भजन परंपरा जपणाऱ्या कलाकाराच्या...
Read More
कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव

गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न

गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न   नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील...
Read More
गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न

RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशय

RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशयok ok रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे वाटद मिरवणे...
Read More
RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशय

रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम लांजा (प्रतिनिधी): जितेंद्र चव्हाण...
Read More
रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर...
Read More
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

चव्हाणवाडी गावातील युवकांच्या वतीने श्रीदेव मानेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

चव्हाणवाडी गावातील युवकांच्या वतीने श्रीदेव मानेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण राजापूर - राजापूर तालुक्यातील निवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील काही युवकांच्या...
Read More
चव्हाणवाडी गावातील युवकांच्या वतीने श्रीदेव मानेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाहीजी रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे रत्नागिरी : तालुक्यातील निवेंडी फाट्याजवळ आज (दि....
Read More
बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; 'सावध गाव-सुरक्षित गाव' मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन  राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या आणि अनोळखी व्यक्तींच्या...
Read More
राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी “एक बाठ, एक आशा” संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन आणि हापूस उत्पादन वाढीसाठी अॅड. महेंद्र मांडवकर यांचे जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक रायवळ आंबा संवर्धनासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान ५ हजार रायवळ आंब्यांची झाडे लावण्याची व्यापक मोहीम राबवावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अॅड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.   “एक बाठ, एक आशा” या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी कोकणातील रायवळ आंब्यांचे झपाट्याने कमी होत असलेले प्रमाण आणि त्याचा हापूस आंबा उत्पादनावर होत असलेला परिणाम याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.   मांडवकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, हापूस आंब्याच्या

NEW YORK WEATHER
rav watsup
rav watsup
सुजित सुर्वे फोटोग्राफी लालबागचा राजा विसर्जन सोहळा -२०२४ पडवे – अनंत चतुर्थी गणेश विसर्जन -२०२४ नागपूर मध्ये मुक्यामंत्री देवेंद्र फडणवीस याचं जोरदार स्वागत तेज्स्श्रो प्रधान ने प्रेमाची गोष्ट मालिका सोडली ……..तिची सोशल मिडिया वरील पोस्ट चर्चेत ……