ग्रामपंचायत वाटद मिरवणे अजब गजब ग्रामसभेला ठराव मंजूर….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

*रत्नागिरी प्रतिनिधी :- श्री. निलेश रहाटे*

12 ऑक्टोबर 2005 रोजी देशामध्ये ‘माहितीचा अधिकार’ म्हणजेच Right to Information (RTI) कायदा लागू करण्यात आला व मा. श्री अण्णा हजारे हयांच्या प्रयत्न ना यश आले.या कायद्यानुसार सरकारच्या कोणत्याही कामाविषयीची किंवा निर्णया विषयीची माहिती मिळवण्याचा नागरिकांना अधिकार प्राप्त झाला .सरकारी तिजोरीतील जनतेचा पैसा कसा खर्च केला जातो याची माहिती घेण्याचा मूलभूत हक्क या कायद्याने मिळाला आहे.सर्वसामान्यांना त्यांच्या सामाजिक सुरक्षेच्या संदर्भातील, त्यांचा विकास, प्रगती या संदर्भातील माहिती सरकारकडून मागण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी तो बजावला पाहिजे. या कायद्याचा सामान्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, ही अपेक्षा पूर्ण होणे अधिक महत्त्वाचे आहे.परंतु ग्रुप वाटद मिरवणे ग्रामपंचायत मधून RTI द्वारे मागितलेली माहिती वेळेत मिळत नाहीच पण हया कायदयाला नवीन वळण लावलेले RTI मधून उगड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे मुख्य प्रचार प्रमुख व पत्रकार निलेश रहाटे हे ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, व इतर शासकीय कार्यालय मधील योजने ची माहिती मागवत असतात व त्यातून ग्रामपंचायत कार्यालय मधील भ्रष्टाचार ही बाहेर आले आहेत परंतु त्याना कुठे तरी भिती दाखवण्यासाठी दि:-१३ मे २०२४ च्या झालेल्या ग्रामसभेला चक्क सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक, व गावचे पोलीस पाटील हयांनी ग्रामसभेला ठराव टाकून निलेश रहाटे व ग्रामस्थ, मतदार हयांना RTI द्वारे माहिती देऊ नये . माहिती कोणाला हवी असल्यास ग्रामपंचायत मध्ये येऊन चेक करून घेऊन जाणे सूचक हे तंटामुक्ती अध्यक्ष व त्या ठराव ला अनुमोदन देणारे हे गावचे पोलीस पाटील आहेत ठराव मध्ये असे ही लिहिले आहे की निलेश रहाटे हे कार्यालय मध्ये माहिती मागऊन कर्मचारी हयांना नाहक त्रास देत आहेत माहिती मागितल्या मुळे कार्यालय चा वेळ व पैसा हयाचे सुद्धा नुकसान होत आहे व त्या माहिती चे विडिओ बातम्या देऊन ग्रामपंचायत ची बदनामी करत आहे जर वेळ आली तर त्याच्या विरोधात ग्रामपंचायत नी न्यायालयात जावे अस ठराव मध्ये सांगितले आहे व हया ठराव ची प्रत वरिष्ट हयांना दाखल केली आहे. गावातील ग्रामपंचायत हे ग्रामीण भागातील ग्रामस्थ हयांचे मंत्रालय च आम्ही समजतो. पण असे संगमत करून ठराव टाकून हयांना नकी काय सिद्ध करायचे आहे हा पडलेला मोठा प्रश्न गावातील ग्रामस्थ व समाजसेवा करणाऱ्या ना पडला आहे.

✍️ *निलेश रहाटे RTI कार्यकर्ता व पत्रकार :-*
शासकीय कार्यालय मधील माहिती मागवणे हा प्रत्येक सामान्य माणसाचा हक्क आहे. ग्रामपंचायत मधील माहिती घेऊन बनवलेले व्हिडीओ व बातम्या हया झालेल्या भ्रष्टाचार च्या आहेत त्या गावातील ग्रामस्थ पर्यत आणणे हे प्रत्येक जागृत नागरिकाचे काम आहे. जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक हयांच्या हलगर्जी मुळे अपीलात जाऊन मला माहिती ही ८-९ हजाराची ची अंदाजे फ्री मिळाली आहे.व त्याच्या मुळे नुकसान झाले असल्यास त्याच्या कडून वसूल करून घ्यावी. ह्या ठराव बाबत विभागीय आयुक्त व संबंधित कार्यालय हयांच्या कडे तक्रार दाखल केली आहे ते योग्य ती कारवाई करतील.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज
Play sound