अचानक पणे वनव्यामुळे लागलेल्या आगीत रूण पराडकरवाडी येथील शेतकऱ्यांची 150 काजू कलमे आणि गवताची वरंडी जळून खाक..
खानवली येथील शोभा दत्ताराम गुरव यांचा प्रामाणिकपणा. बस डेपो त सापडलेली दागिने ची पर्स केली पोलिस स्टेशन ला जमा…