स्वच्छ भारत योजनेत भ्रष्टाचाराचा वास जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये अजूनही कायम — अधिकारी बदलले, वृत्ती नाही!”

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वच्छ भारत योजनेत भ्रष्टाचाराचा वास जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये अजूनही कायम — अधिकारी बदलले, वृत्ती नाही!”

रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे

दि ५ मे २०२५ रोजी दाखल करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय घोटाळा प्रकरणावरील तक्रारीवर जिल्हापरिषद रत्नागिरी मधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांनी निर्णय देऊन अहवाल तक्रारदार तसेच संबंधित कक्ष अधिकारी विभागीय आयुक्त हया विभागांना पाठवला होता. ही तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती वैदही रानडे यांच्या नावाने सादर करण्यात आली होती.

तक्रारदार श्री. निलेश वि रहाटे (माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे मुख्य संपर्क प्रमुख व पत्रकार) यांनी परीक्षित यादव यांनी दिलेला अहवाल भ्रामक अपूर्ण आणि पुरावे पाहून सुद्धा माहितीवर आधारित नसल्याचा आरोप केला आहे व त्यावर आक्षेप घेतला आहे तसेच, सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम वैदही रानडे यांना अंधारात ठेवून अहवाल सादर करण्यात आला का? हयांची चौकशी करण्यात यावी असा दावा आपल्या तक्रारीत केला होता.

त्यानुसार, संबंधित प्रकरणाची पुनर्तक्रार जिल्हा परिषद रत्नागिरी व विभागीय आयुक्त (आस्थापना) कोकण विभाग, नवी मुंबई येथे करण्यात आली होती.

यानंतर अपर आयुक्त (आस्थापना) मीनल कुटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांना केलेल्या तक्रारी वर “स्वतः लक्ष घालून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल कार्यालय मध्ये सादर करण्यात यावा” असा १०जुलै २०२५ रोजी निर्देश करणारा पत्रव्यवहार जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये केला होता

मात्र ऑक्टोबर २०२५ मध्ये RTI अंतर्गत मिळालेल्या माहितीप्रमाणे, १०जुलै २०२५ रोजी पत्र पाठवूनही जिल्हा परिषदेकडून अहवाल प्राप्त झाला नाही असे समजते.

यापूर्वीही तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी या भ्रष्टाचार प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप झाले होते व वरिष्ठ हयांच्या पत्राला सुद्धा अश्याच प्रकारे दुर्लक्ष करत आले होते. आता सध्याच्या प्रशासनाकडूनही त्याच पद्धतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत नक्की हे नागरिकांच्या तक्रारी चे निकारण करण्यासाठी बसले आहेत की भ्रष्टाचार करणाऱ्यांना अजून मोठे करण्यासाठी बसले आहेत संबंधित झालेल्या शौचालय घोटाळ्यामध्ये सामान्य लोकांचे खाल्लेले पचवायची काम यापूर्वी रत्नागिरी CEO यांनी केली होती व आता सुद्धा नवीन CEO करत आहेत का?

विभागीय आयुक्त कार्यालयाचे निर्देश पाळले जात नसतील, तर जबाबदारी नकी कोणाची हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound