राजापूर तालुक्यात अर्जुना नदीवर गोवळ-विलये पूलासाठी २५ कोटींची मंजुरी

राजापूर तालुक्यात अर्जुना नदीवर गोवळ-विलये पूलासाठी २५ कोटींची मंजुरी

 

राजापूर, रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवर गोवळ आणि विलये गावांना जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या निधी मंजुरीबद्दल आमदार किरण सामंत यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

 

या भागातील रहिवाशांची अनेक वर्षांपासून पूल बांधण्याची मागणी होती. स्वातंत्र्यानंतरही अर्जुना नदीवर पूल नसल्यामुळे गोवळ आणि विलये गावातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात हा मार्ग पूर्णतः बंद होत असल्याने स्थानिकांना अन्य मार्गांचा अवलंब करावा लागतअसे

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें