मी कधी कुठल्या समाजाचा व्देष केला नाही कधी कुठल्या धर्माबद्दल वाईट चिंतले नाही, मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यानेच माझा विजय झाला – आमदार भास्करशेठ जाधव

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मी कधी कुठल्या समाजाचा व्देष केला नाही कधी कुठल्या धर्माबद्दल वाईट चिंतले नाही, मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यानेच माझा विजय झाला – आमदार भास्करशेठ जाधव

मी कधी कुठल्या समाजाचा व्देष केला नाही कधी कुठल्या धर्माबद्दल वाईट चिंतले नाही, मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यानेच माझा विजय झाला – आमदार भास्करशेठ जाधव

आबलोली (संदेश कदम) ….

मी कधी कुठल्या समाजाचा व्देष केला नाही कधी कुठल्या धर्माबद्दल वाईट चिंतले नाही किंवा वाईट बोललो नाही की कुठच्याहि समाजाची विकास कामे केली नाही सर्व समाजाचा आदर केला सर्व समाजाला बरोबर घेऊन विकास कामे केली मी कधीही माझ्या संपूर्ण जिवनात जाती पातीचे राजकारण केले नाही गेले तीन टर्म गुहागर तालुक्याचा आणि मतदार संघाचा विकास केला तरी हि मला मतदान कमी झाले पण माझ्या मुस्लिम समाजाने मला जाहीर पाठिंबा दिला नुसता पाठिंबा दिला नाही तर मतदानाद्वारे मजा विजय निश्चित करुन माझ्या विजयावर शिक्का मोर्तब केले त्यामुळे मी विजयी झाले हा विजय माझा नसून या विजयाचे खरे शिल्पकार हे मुस्लिम मतदार आहेत त्यामुळे

मुस्लिम समाजाच्या मतिधिक्याच्या पाठिंब्यानेच माझा विजय झाला असे स्पष्ट प्रतिपादन उबाठा पक्षाचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी केले

गुहागर तालुका महाविकास आघाडी मुस्लिम समाजा तर्फे १९ गावांच्या वतीने आमदार भास्करशेठ जाधव यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साहिर भाई साल्हे हे होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार भास्करशेठ जाधव यांनी मुस्लिम समाजा बद्दल आदर व्यक्त करुन मी तुमचा कायम ऋणी राहिन अशी सदभावना व्यक्त करुन बौध्द समाजाने हि माझ्याकडे मतदानासाठी पाठ फिरवली कोण तो वंचीत बहूजन आघाडीचा अण्णा जाधव ज्याला मी कधी बघीतले सुद्धा नाही तो माझ्यावर नको ते आरोप करतो मी बौद्ध समाजाच्या विरोधात कधी बोललो नाही मी बोललो असलो तर माझा व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा जे मी केलेच नाही तरीही माझी बदनामी करुन मला या निवडणुकीत पाडायचा डाव होता अगदी मराठा समाजासह पण मला मुस्लिम समाजाने तारले असा उल्लेख करुन भास्करशेठ जाधव यांनी मुस्लिम समाजाला धन्यवाद दिले व भाजपा सह शिंदे गटावर जोरदार टीका केली

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी साबिरभाई साल्हे, माजी सभापती अब्बासशेठ कारभारी, फैसल भाई कासकर, इमरानशेठ घारे, लतीफशेठ लालू, संपादक निसारभाई सरगुरो, उद्योजक गुलामशेठ तांडेल, असिम साले, अ रहिमान घारे, न्यूर मोहम्मद काजी, शब्बीर माहिमकर, मजिद केलकर, इकबालशेठ घारे, सिराजभाई घारे, हुसेन बोट, मुबीन पेवेकर, नदीम काकडे फरिद चौगुले आदी. मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादक निसारभाई सरगुरो यांनी केले तर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच यासिन साल्हे यांनी सर्वांचे आभार मानले

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के