मुंबईत जनसंवाद महासभा – वाटद MIDC विरोधात ग्रामस्थांचा ठाम निर्धार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईत जनसंवाद महासभा – वाटद MIDC विरोधात ग्रामस्थांचा ठाम निर्धार

मुंबई प्रतिनिधी : निलेश रहाटे

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित वाटद MIDC अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य जनसंवाद महासभा पार पडली. या सभेला ग्रामस्थ महिलावर्ग व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. असीम सरोदे (संविधान विषयतज्ज्ञ वकील, सर्वोच्च न्यायालय) यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले. “MIDC अधिसूचना रद्द होईपर्यंत आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” असे ते म्हणाले. तसेच श्री. अतुल म्हात्रे (प्रमुख, शिवराज्य संघटना महाराष्ट्र) व अॅड. रोशन पाटील (वकील, उच्च न्यायालय, मुंबई व प्रदेशाध्यक्ष, शिवराज्य संघटना महाराष्ट्र) उपस्थित होते.
वाटद MIDC संघर्ष कृती समितीचे प्रमुख प्रथमेश गावणकर यांनी पुराव्यांच्या आधारे महत्त्वपूर्ण माहिती सभेत मांडली.

मान्यवरांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की,
“MIDC आल्यास स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. रोजगाराच्या नावाखाली बाहेरील लोकांना संधी मिळेल, परंतु स्थानिक शेतकऱ्यांना जमीन गमवावी लागेल.”

सभेत उघड झाले की, अधिसूचना पुनर्निश्चित झाल्यानंतर काही जमिनी विकल्या गेल्या व त्यांचे तब्बल ८५० सातबारा उतारे काढण्यात आले. त्यात खरेदी करणाऱ्यांमध्ये नेते व प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे थेट संबंध दिसून आले. त्यानंतर गुजराती, मारवाडी अशा बाहेरील लोकांचेही नावे सातबाऱ्यावर आली असल्याचे गंभीर प्रकार सभेत उघड झाले.

सभेत हा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला की,
“अधिसूचना लागू होताच रत्नागिरीतील संबंधित कार्यालयाने नोटिसा देणे, मोजणी करणे यासारखी कामे वाऱ्याच्या वेगाने सुरू केली. मात्र सामान्य नागरिकांच्या तक्रारींवर मात्र हेच अधिकारी गप्प बसलेले दिसतात प्रशासनाची ही दुहेरी भूमिका अन्यायकारक आहे.”

ग्रामस्थांनीही ठाम भूमिका घेत सांगितले की,
“विकासाच्या नावाखाली स्थानिकांचा बळी देऊ शकत नाही. अन्यायकारक अधिसूचना मागे घेण्यासाठी आंदोलनाचा लढा सुरूच राहील.”

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा