रत्नागिरी तालुक्यात लोकशाहीचा बोजवारा वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत तहकूब ग्रामसभेलाही लोकप्रतिनिधी, लोकसेवक बेपत्ता

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी तालुक्यात लोकशाहीचा बोजवारा

वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत तहकूब ग्रामसभेलाही लोकप्रतिनिधी, लोकसेवक बेपत्ता

रत्नागिरी:- श्री निलेश रहाटे

रत्नागिरी तालुक्यातील वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत “आमचा गाव – आमचा विकास आराखडा 2026/27 तयार करण्यासाठी कोरमअभावी तहकूब झालेली ग्रामसभा दि 30/12/25 ला पुन्हा आयोजित करण्यात आली होती. मात्र या ग्रामसभेत लोकशाही व्यवस्थेची अक्षरशः खिल्ली उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
४ हजार लोकसंख्या असलेल्या गावात अवघे फक्त ६ ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष मनजे सरपंच, उपसरपंच तसेच एकही ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला उपस्थित नव्हते.

पूर्वीच इशारा देऊनही प्रशासन ढिम्म या प्रकाराची गंभीरता ह्यापूर्वी ओळखून तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते निलेश रहाटे यांनी यापूर्वीच ग्रामसभेला
शासकीय व निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, महावितरण अधिकारी, गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील
यांना अधिकृत ग्रामसभा नोटीस देऊन ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी लेखी अर्ज सादर करावा व आवर्जून त्याना उपस्थिती राहण्यासाठी सांगावे असे पत्र सुद्धा सरपंच हयांना देण्यात आले होते.
मात्र तरीही संबंधित अधिकारी व कर्मचारी ग्रामसभेला हजर न राहिल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार ग्रामसभेला उपस्थित राहणे हे सरपंच,उपसरपंच, सदस्य तसेच संबंधित अधिकारी चे कर्तव्य आहे.
तहकूब ग्रामसभेलाही जाणीवपूर्वक गैरहजर राहणे म्हणजे कर्तव्यातील गंभीर कसूर असून त्यावर कारवाईची तरतूद कायद्यात आहे.

गावाच्या विकासाचा आराखडा ठरवणारी ग्रामसभा जर लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांनाच महत्त्वाची वाटत नसेल तर — “आमचा गाव – आमचा विकास” आराखडा फक्त कागदोपत्रीच राहणार का?

या संपूर्ण प्रकाराबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात येणार आहे. दोषी लोकप्रतिनिधी अनुपस्थित मूळे शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
गावात तीव्र नाराजी, संताप व अविश्वासाचे वातावरण पसरले आहे.

“ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा पाया आहे. पण इथे लोकप्रतिनिधी लोकसेवक च गैरहजर असतील तर विकास कसा होणार?” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली व ग्रामसभेचा अजिठा ही पूर्ण गावात फिरत नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. तक्रारी नंतर प्रशासन कारवाई करणार की वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीतील हा लोकशाहीचा अपमान दुर्लक्षित करणार?
संपूर्ण गावाचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात