महाराष्ट्र विधानसभा २०२४- राज्यात तिसऱ्या दिवसाअखेर ५५२ उमेदवारांचे अर्ज दाखल
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत (२४ ऑक्टोबर) राज्यातून ५५२ उमेदवारांची ७२० नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ साठी रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.