कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालयाचे उज्वल यश 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालयाचे उज्वल यश

कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालयाचे उज्वल यश

 

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तालुका स्तरीय परसबाग स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 

 

राजापूर – संदीप शेमणकर 

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या

तालुका स्तरावर परसबाग स्पर्धेत राजापूर तालुक्यात कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालयाने द्वितीय क्रमांकाने विजयी होवून रुपये ५०००/- ( पाच हजार रुपये)चे बक्षिस पटकाविले आहे. खात्यात जमा झाले आहेत.

पूर्व व्यवसाय शिक्षणात ही परस बाग प्रशाला करतच असते.पण प्रशालेने ही परसबाग तालुका स्तरीय स्पर्धेतील एक सहभागी शाळा म्हणून उतरवली होती.

सदर स्पर्धेत परसबागेच्या विविध अटी ठेवलेल्या होत्या.त्यामध्ये बागेचा आराखडा,सेंद्रीय खत निर्मिती,सिंचन पद्धत,विद्यार्थी व पालक सहभाग,लोक सहभाग,देशी भाज्यांचे वाण ( जाती )भाज्यांची विविधता तसेच पिकविलेल्या भाज्यांचा पोषण आहारात उपयोग आणि पिकविलेल्या भाज्यांची विक्री अशा विविध निकष व अटींमधून प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकावून तालुक्यात प्रशालेचे नांव नेहमी प्रमाणे उज्ज्वल केले आहे.

प्रशालेने तयार केलेल्या १०० x ८० फूट परसबागेला पूर्णपणे सौर ऊर्जेच्या तारांचे विदयुत कुंपण असून पूर्ण शेतात तुषार शिंचनाचे एकूण ८० पॉईंट बसविलेले आहेत.सभोवार नेट ने बाग बंदिस्त केलेली आहे.

ह्या मध्ये ५० x ८० भागात कलिंगड लागवड तर उरलेल्या ५० x ८० भागात लाल माठ,मूळा भाजी, मेथी,गवार,भेंडी तसेच चारही बाजूला कडेने हरभरा अशा देशी वाण असलेल्या भाज्यांची लागवड केली होती.शेतात पिकलेल्या भाज्यांचा उपयोग प्रशालेतील मुलांच्या पोषण आहारात कायमच केला जातो. व उरलेली भाजी स्थानिक पातळीवर विकली जाते.यासाठी लागणारे सेंद्रिय खत (गांडूळ खत )हे सुद्धा शाळेतील टाकाऊ पदार्थांतून विद्यार्थी स्वतः तयार करतात व विकतात ही

हा सर्व उपक्रम प्रशालेतील पूर्व व्यवसाय शिक्षण या अभ्यासक्रमातून केला जातो.हा विभाग प्रशालेतील शिक्षक कोकरे सर हे उत्तमरित्या पाहतात.पूर्व व्यवसाय शिक्षणातील शेती विभाग हा निलम नितीन साळवी या पाहतात.त्यांत त्यांना इतर तीन विभागाचे निर्देशक प्रविण आंबेलकर सर,अमूल पोकले सर, अश्विनी राणे मॅडम,शिपाई महाले काका व समस्त विद्यार्थी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभते.

आज धाऊलवल्ली ग्राम विकास मंडळ,मुंबई यांनी हे व्यवसाय शिक्षण घेवून विद्यार्थ्यांना नुसते शिक्षणाभिमुख न करता व्यवसायभिमुख करून एक नवी दिशा दाखवीली आहे.या शिक्षणाचा उपयोग करून विद्यार्थी आज आपल्या कुटूंबाला आर्थिक हातभार ही लावत आहेत.

या यशामुळे गोखले विदयालय, धाऊलवल्ली संस्थेचे,प्रशालेचे,मुख्याध्यापिका, विभाग प्रमुख, निर्देशक, विद्यार्थ्यांचे व समस्त कर्मचारी वृंदाचे नांव आज पंचक्रोशितच नव्हे तर तालुका, जिल्हा स्तरावर गाजत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के