मुंबईतील चाकरमान्यांच्या परतीसाठी साखरपातून जादा एस.टी. बस सेवा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 


🟪 मुंबईतील चाकरमान्यांच्या परतीसाठी साखरपातून जादा एस.टी. बस सेवा

✨ ३ व ४ सप्टेंबर रोजी बोरिवली व विठ्ठलवाडीला विशेष फेऱ्या

रत्नागिरी / साखरपा

गणेशोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने साखरपातून विशेष एस.टी. बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

📍 बस वेळापत्रक:

  • ३ सप्टेंबर २०२५ : साखरपा ते बोरिवली, सायं. ६:३० वा.
  • ४ सप्टेंबर २०२५ : साखरपा ते विठ्ठलवाडी, सायं. ५:३० वा.

या सोयीचा साखरपा पंचक्रोशीतील चाकरमान्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक प्रशासन व परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 


🔖 हॅशटॅग्स :

#गणेशोत्सव२०२५ #साखरपा #एसटीबस #चाकरमानी #RatnagiriVartahar


📸 फोट

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...