आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार-प्रसिद्धीचे काम नाही.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आचारसंहितेमुळे योजनादूतमार्फत प्रचार-प्रसिद्धीचे काम नाही–

 

मुंबई, दि. 19 : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत कोणत्याही शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी करता येत नाही. त्यामुळे आचारसंहिता सुरू असेपर्यंत योजनादूतांमार्फत कोणत्याही प्रकारचे प्रचार प्रसिद्धीचे काम करण्यात येणार नाही. सद्यस्थितीत योजनादूतांमार्फत प्रचार प्रसिद्धीचे कोणतेही काम नसल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला दिला जाणार नाही. यासंदर्भात जिल्हास्तरीय अंमलबजावणी यंत्रणांनाही सूचना देण्यात आल्या आहे.

Plz Join whatsup group 👇

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...